हिंदी चित्रपटांप्रमाणेच आता टीव्ही मालिकांमध्ये देखील लिपलॉक आणि बो ल्ड सीन सुरु झाले आहेत. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला टीव्हीच्या ८ अश्या तार् यांविषयी सांगणार आहोत. ज्यांना टीव्ही सीरियलचे शूटिंग सुरू असताना स्वत: ला रोखता आले नाही आणि भान हरपून बसले.
अदनान खान आणि ईशा सिंग : अलीकडे झी टीव्हीच्या इश्क सुभान अल्लाहमध्ये असे अनेक सीन चित्रीत करण्यात आले होते. ज्या शॉट दरम्यान अदनान आणि ईशा सेटवर एकमेकांना रोखू शकले नाहीत.
मोहसीन खान आणि शिवानी जोशी : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत तुम्ही असे अनेक सीन पाहिले असतील ज्यात मोहसीन आणि शिवानी अनेक रो मँ टिक सी न्स मध्ये दिसले आहेत. सांगू इच्छितो कि, ही जोडी देखील भान हरपून गेली आणि सेटवर एकमेकांना रोखू शकली नाही.
नुकुल मेहता आणि सुरभी चंदा : इशकबाज या प्रसिद्ध मालिकेमध्ये तुम्ही या जोडप्याला रो मँ टिक शैलीत बर् याच वेळा पाहिले असेल. शूटिंगच्या वेळी हे जोडपे अनियंत्रित असल्याचे दिसून आले आहे. धीरज धुपर आणि श्रद्धा आर्य : कुंडली भाग्य या मालिकेच्या सेटवर शूटिंग दरम्यान एकमेकांना रोखू शकला नाही. यातील कपिलच्या भान हरपल्यामुळे शूटिंग बर् याच वेळा थांबविण्यात आलं होतं.